ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणे येथील येऊर परिसर काच, प्लास्टिकमुक्त करण्याचे अभियान भाजप आमदार संजय केळकर यांनी रविवारपासून सुरू केले आहे. या अभियानात येऊरच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून ३० मोठ्या पिशव्या भरून कचरा, काच आणि प्लास्टिक असा कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ठाण्यात सुरु असून त्याचबरोबर महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप आमदार संजय केळकर यांनी येऊर परिसर काच, प्लास्टिकमुक्त करण्याचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा