ठाणे : बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर बसविलेले जलमापके चोरून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये ३ हजार १५५ जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच या चोऱ्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढत असल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा