ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघासाठी एकूण ३५५ अर्जांचे वितरण करण्यात आले होते. यापैकी १११ उमेदवारांनी १३६ अर्ज भरले होते. शनिवारी झालेल्या छाननीमध्ये १११ उमेदवारांपैकी ९१ उमेदवारांचे अर्ज वैध तर, २० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे भिवंडीत सर्वाधिक ३६, कल्याणमध्ये ३० आणि ठाण्यामध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यापैकी कोणते उमेदवार माघार घेणार की, इतकेच उमेदवार रिंगणात असणार, हे चित्र सोमवारी स्पष्ट होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा