ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघामध्ये एकूण १८ विधानसभा मतदार संघ येत असून त्यापैकी १४ मतदार संघामध्ये महायुतीचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. तर, ४ मतदार संघांमध्येच केवळ महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. महायुतीला १४ मतदारसंघांत मताधिक्य मिळाले असले तरी त्यापैकी नवी मुंबईतील ऐरोली आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघात दहा हजारांच्या आत तर बेलापूर मतदार संघात २० हजारांच्या आत महायुतीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुती काठावर असल्याचे दिसून येत असून विधानसभा निवडणुकीत येथे चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा