ठाणे – प्रधानमंत्री जनजाती गौरव दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानाला ठाणे जिल्ह्यात गती मिळत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील आदिम जमातीतील १३ हजार ३२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १२ हजार २३७ कुटुंबे घरकुलासाठी पात्र ठरली असून त्यातील सहा हजार लाभार्थींना पक्के घर बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. उर्वरित कुटूंबियांनाही लवकरच मंजूरी मिळणार आहे, त्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदे मार्फत देण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा