ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच, ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, उल्हासनगर या मतदार संघातील प्रचारात मात्र पाणी टंचाईच्या मुद्द्याला स्थानच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाण्यातील घोडबंदर, वागळे इस्टेट, पाचपाखाडी या भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असली तरी हा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मात्र ठसठशीतपणे मांडताना दिसून आलेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा