ठाणे : ठाणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असली तरी हि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते. पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही दुपारच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, ठाण्याच्या वेशीवर अवजड वाहनांना थांबवून ठेवल्यास कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे दुपारच्या वेळेस शहरात कोंडी नसताना ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा