ठाणे : ठाण्यात अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयावरील फलकावरून शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्याजागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असताना त्यावर आता राष्ट्रवादी (अजीत पवार गट)चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शरद पवार हे कालही आणि आजही श्रद्धेय असल्याचे सांगत त्यांचे फलकावरील छायाचित्र काढण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा