ठाणे: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांमध्ये होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांचे पडसाद आता पालकांमधून उमटू लागले आहेत. नव्या नियमांमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे अशक्य बनले असून त्यामुळे या कायद्याच्या मूळ हेतूलाच धक्का बसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ठाणे जिल्ह्यातील पालकांनी याबाबत एकजूट होण्यास सुरुवात केली असून त्यापैकी एका पालक गटाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे उपोषणाची परवानगीही मागितली होती. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत प्रशासनाने या पालकांना मज्जाव केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा