ठाणे : कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि जुना पुणे लिंक रस्त्याला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी उन्नत मार्गाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ६४२.९८ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या विठ्ठलवाडी ते कल्याण असा थेट मार्ग नसल्याने सुमारे ४० ते ६० मिनीटे खर्ची पडतात. या उन्नत मार्गामुळे हे अंतर पाच मिनिटांवर येणार आहे. या मार्गात दोन रेल्वे मार्ग ओलांडावे लागणार असून वालधुनी नदीला समांतर विठ्ठलवाडी ते कल्याण अहमदनगर राज्यमार्गापर्यंत या मार्गाची उभारणी केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा