ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांना त्यात फारसे यश येताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. या शहरांमध्ये गेल्यावर्षी ७१४ अपघात झाले तर, यंदा दहा महिन्यांतच ७७४ अपघात झाले आहेत. यामुळे अपघातांच्या संख्येत ६० ने वाढ झाली असून हा आकडा वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढू शकतो. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा