डोंबिवली : डोंबिवली जवळील २७ गावांना येत्या सात दिवसात मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे. असे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी एका बैठकीत दिले होते. त्याला ४८ तास उलटून जात नाहीत तोच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान २७ गावांमधील पाणी चोरी केंद्रांवर छापे मारुन एक बेकायदा मिनरल वाॅटर कंपनी आणि टँकर माफियांचे पाणी चोरीची केंद्रे बंद केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा