बदलापूरः गेल्या अनेक दशकांपासून जे जंगल आणि जमिनी स्थानिक ग्रामस्थ राखत आहेत. त्यांना एकाएकी काढता येणार नाही. कसत असलेली जमीन राखण्याचा आणि त्यावर हक्का सांगण्याचा अधिकार स्थानिकांना आहे, असे सांगत मुरबाड तालुक्यातील मासले ग्रामस्थांनी कोयना प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी जागा देण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. येत्या शुक्रवारी जिल्हा प्रशासन मासले येथील ११७ हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संपन्न भाग पुनर्वसनासाठी देण्यास पर्यावरणप्रेमींचाही विरोध आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा