शहापूर – आसनगाव ते कसारा मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरलेली असतानाच, त्यात आता सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात वंदेभारत आणि इतर एक्सप्रेस गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. तर, जलद लोकल गाड्याही धिम्या मार्गावरुन चालवल्या जात असल्याने नोकरदार वर्गाला कामाला पोहोचण्यास दररोज उशीर होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात प्रवाशांचा रोष वाढत असून, संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा