शांत, निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या बदलापूर शहरात सध्या अनेकांचा ताप वाढला आहे. गुंतवणुकीच्या सागरात विश्वासाने गुंतवलेले पैसे बुडाल्याच्या शंकेने अनेकांना घाम फुटला आहे. त्यामुळे बदलापुरातील गुंतवणूकदारांच्या सागरात त्सुनामी येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या आर्थिक वादळात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीतीही यावेळी व्यक्त केली जात आहे. ३० वर्षे या सागरात अशा प्रकारच्या अविश्वासाच्या लाटा दिसल्या नव्हत्या. त्यामुळे गुंतवणूकदार अजूनही आपले पैसे मिळतील, अशी आशा धरून आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा