ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ठाणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण महिनाभरात देण्याचे आदेश लवादाने दिले आहे. दरम्यान, याठिकाणी केवळ कचरा साठवणूक करून तो टप्प्याटप्प्याने डायघर भागात कचरा विल्हेवाट प्रक्रियेसाठी नेण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा