शहरातील फळ-भाजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे
ठाणे शहराच्या विविध भागातील किरकोळ विक्रेत्यांना फळ आणि भाजीचा पुरवठा करणाऱ्या जांभळी नाका भाजी मंडईच्या परिसरात बेकायदा फेरिवाले बसू लागले असून यामुळे मंडईतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रारी देऊनही फेरिवाल्यांवर कारवाई होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी १५ एप्रिलपासून भाजी मंडई बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील फळ-भाजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा