ठाणे : आमच्या अनेक उमेदवारांनी पुनर्मोजणीसाठी निवडणुक विभागाकडे रितसर पैसे भरले आहेत. परंतु मतदान झालेल्या यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आल्यामुळे या यंत्रात काहीच बिघाड नव्हती, हे दाखविण्यासाठी दुसरी मतयंत्र दाखविली जाणार आहेत, असा दावा करत हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा