ठाणे : राहुल गांधी यांचे संसद सदस्यपदाचे निलंबन केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ फलक लावले आहेत. ‘सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ अशा आशयाचे हे फलक असून या फलकांच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. तसेच ‘वुईस्टँडविथ राहुल गांधी’ असा हॅशटॅगही फलकांवर दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा