लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : अवघ्या ४५ किमी ताशी वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे केली आहे.

Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Congress Leader Pawan Khera Serious Allegation ON SEBI Chief
Pawan Khera : “सेबीच्या प्रमुख असूनही ICICI बँकेकडून माधबी पुरींनी १६ कोटी पगार घेतला आणि..”; काँग्रेसच्या पवन खेरांचा आरोप
Supreme Court Bulldozer action
Supreme Court : “आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे कायद्याविरोधात”, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारवर ताशेरे
What Indrjit Sawant Said About Devendra Fadnavis?
Indrajit Sawant : “छत्रपती शिवरायांनी दोनदा सूरत लुटलं, राजकारणासाठी इतिहास…”, इंद्रजित सावंत यांची फडणवीसांवर टीका
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपत्यारोप सुरू आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना हा पुतळा नौदलाने उभारलेला होता, असे म्हटले होते. तसेच ४५ किलोमीटर प्रती तशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने त्यात तो पडला आणि त्याचे हे नुकसान झाले, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिका केली आहे.

आणखी वाचा-अंबरनाथ गोळीबारातील दोन जण डोंबिवलीतील घारिवलीत अटक

गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट! अवघ्या ४५ किमी ताशी वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो; तर, आपणही वाहून उडू किवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ !! राज्य सरकारची नवीन “कोकणातून पर्यटक पळवा योजना” अशी खोचक टिका आव्हाड यांनी केली आहे.