‘दिव्याखाली अंधार’ हे शब्द जसेच्या तसे लागू पडतात ते एकेकाळी ठाणे जिल्ह्य़ाचा भाग असलेल्या आणि आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्य़ातील मोखाडा तालुक्याला. झगमगत्या मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर अशी परिस्थिती असेल असा कुणी विचारही करू शकणार नाही. सध्या मोखाडा तालुका कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटनांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत आणि त्याच्या आसपासच्या छोटय़ा वाडय़ांमध्ये आज कुपोषणाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षभरात सहाशे बालमृत्यू झालेल्या खोच आणि आसपासच्या वाडय़ांची आजची परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा