कल्याण : रस्ते कामे करताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले महावितरणचे रोहित्र अडथळा ठरतात. हे रोहित्र तेथून हटवून पर्यायी जागेत नेण्याची सुविधा उपलब्ध नसते. यामुळे रोहित्र आहे त्याच ठिकाणी उन्नत करून बसविण्यात येते आणि त्याला जोडणाऱ्या वाहिन्या भूमिगत करून रस्ते मार्गातील अडथळा दूर करण्याचा पथदर्शी प्रकल्प कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाने तयार केला आहे. या प्रकल्पाला महावितरणने मान्यता दिली असून हा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे, असा दावा कल्याण डोंबिवली पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा