कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यांवर हे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने गस्ती पोलीस करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून संतप्तपणे उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. १९९० दशकात ज्या कल्याण डोंबिवली शहरात मंचेकर यांच्यासह इतर टोळ्यांचा बिमोड पोलिसांनी केला. त्याच शहरातील किरकोळ चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांना का शक्य होत नाही असा रहिवाशांचा सवाल आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा