कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत शहराच्या विविध भागात झालेली अस्ताव्यस्त बेकायदा बांधकामे कल्याण, डोंबिवली शहरे जलमय करण्यास कारणीभूत आहेत. ही बांधकामे करताना नैसर्गिक स्त्रोत, गटारे, विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षित भूखंड भूमाफियांनी हडप केले आहेत. त्याचा फटका आता मुसळधार पावसाच्या माध्यमातून रहिवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे, असे शहरातील काही नियोजनकर्त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा