कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात सात ते १० वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या तीन अभियंत्यांची आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घनकचरा, पाणी विभागात बदली केल्याने समपदस्थ अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नगररचना विभागातून आपली बदली केल्याने एक अभियंता बदली आदेश न स्वीकारताच आजारपणाच्या रजेवर निघून गेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा