कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात गेल्या काही दिवसांपासून सोसायटी आवारातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने सोसायटीमधील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ओला, सुका कचरा दोन ते तीन दिवस एकाच जागी पडून राहत असल्याने भटके श्वान कचऱ्याने भरलेले डबे जमिनीवर पाडून कचरा इतस्त पसरवीत आहेत, अशा तक्रारी सोसायटीतील रहिवाशांनी केल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा