भाईंदर : डोक्यावर तळपते ऊन आणि मतदार याद्यांत गोंधळ असतानाही मतदानाबाबत मीरा भाईंदरमधील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ग्रामीण परिसरासह शहरी भागातही सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर मतदान नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाल्याचे तसेच काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा