भाईंदर : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मीरा-भाईंदर शहरात विविध मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळी मतदारांची गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले असले तरी प्रत्यक्षात यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान एक टक्क्याने कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुपारच्या वेळी मतदार मतदानासाठी उतरलेच नसल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा