कल्याण – महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे विकासविरोधी, शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले, असे महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. असे केले नसते तर कल्याण पश्चिमेसह महाराष्ट्रात विकासाची गंगा आज निर्माण झाली नसती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा