ठाणे : शिंदे आणि फडणवीस सरकार राज्याला भिकारी केल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका करत देशात आगामी निवडणुका बॅलेट किंवा मतदान यंत्र पद्धतीने झाल्या तरी त्यात भारतीय जनता पार्टी हारेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून मोठा गाजावाजा करत आयोध्येला जाता आणि तिथे जाता म्हणजे पाकिस्तानवर वार करायला नाही चालले, अशी टिकाही त्यांनी केली. या मंदिराचे भूमिपूजन दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केल्याचेही आठवण करून देत अयोध्या मंदिरावर जास्त अधिकार काँग्रेसचा आहे. येथील महंतानी आम्हालाही निमंत्रण दिले असून आम्हीही आयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा