बदलापूरः डोंगरांना लागणारा वणवा रोखण्यासाठी मनुष्य यंत्रणा कमी पडत असताना नेरळच्या माथेरान डोंगरावर मनुष्यविरहीत वणवा प्रतिबंधक यंत्रणा विकसीत केली. सगुणा रूरल फाऊंडेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या सगुणा वनसंवर्धन तंत्राला नुकतेच महाराष्ट्र वन विभागाच्या वनश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. सामाजिक वनीकरणास हातभार लावणाऱ्या संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा