ठाणे – रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात फसवणूक झालेल्या ३३९ घरखरेदीरांची तक्रार महारेरा प्राधिकरणात नोंदविण्यात आली आहे. या तक्रारीनुसार तब्बल २०२.७८ कोटी रुपयांचा परतावा नागरिकांना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रखडले असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत लोकसत्ता ठाणे मध्ये सातत्याने वृत्तांकन देखिल करण्यात आले होते. याचीच दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत लक्षवेधी उपस्थित झाली असता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या तीन महिन्यात ही वसुली पूर्ण करून ग्राहकांना दिलासा देण्यात येईल असे स्पष्ट केले. तर संपूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अवघी तीन टक्के इतकी कमी वसुली ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात झाली असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा