ठाणे : घरखरेदीदारांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रितसर सुनावणी होऊन प्रकरणपरत्वे परतावा विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडून (महारेरा) दिले जातात. या कालावधीत विकासकांनी रक्कम दिली नाहीतर ती वसूल करण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाची असते. मात्र गेल्या सहा ते सात वर्षाच्या कालावधीत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्यांने पहिले नसल्याने ३३९ घरखरेदीदारांचे तब्बल २०२.७८ कोटी रुपयांचा परतावा विकासकांकडून वसूल करण्यात आलेला नाही. यामुळे सामान्य घरखरेदीदार मेटाकुटीस आले आहेत. तर यासाठी तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने आणि तातडीने पाऊले उचलावीत यासाठी महारेरा अध्यक्ष मनोज सौनिक यांनी तीनही जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा