एकीकडे शहरीभागात स्वच्छतेचा नारा देत पालिका प्रशासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियाना’ची मोहीम राबविण्यात येत असली तरी मीरा-भाईंदरचाच एक भाग असलेला उत्तनचा समुद्रकिनारा मात्र कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. विविध प्रकारचा कचरा दररोज समुद्रकिनाऱ्यावर येऊन थडकत आहे. किनारा सफाईची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नसल्याने साफसफाई अभावी येथील मच्छीमार समाजाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा