अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर बंद पडलेल्या मोरिवली भागातील कचराभूमीला गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली. आगीमुळे अंबरनाथच्या पूर्व भागातील रहिवासी परिसरात धुराचे लोट पसरले होते. उन्हाच्या झळांमुळे दारे खिडक्या उघड्या ठेवणाऱ्या नागरिकांना अचानक आलेल्या या धुरामुळे त्रास सहन करावा लागला. तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. या कचराभू्मीवर ज्वलनशील कचरा टाकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा