अंबरनाथ : थेट रस्त्यांवर येऊन मिळणारे सांडपाणी, त्यामुळे पडणारे खड्डे आणि परिणामी काटई अंबरनाथ रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीचे ग्रहण लवकरच दूर होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने खोणी ते अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका या काटई कर्जत राज्यमार्गावरील महत्वाच्या भागाच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निविदा जाहीर केली आहे. ११६ कोटी ४६ लाख रुपये खर्चातून या काँक्रिटीकरणासह काकोळे येथील वालधुनी नदीवरील जुन्या पुलाचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे काटई ते अंबरनाथ प्रवास वेगवान होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा