ठाणे : राज्यातील उद्योगधंदे अन्य राज्यांत जात असल्याची ओरड होत असताना औद्याोगिक वातावरणनिर्मितीची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्याोगिक महामंडळाला (एमआयडीसी) ‘सांस्कृतिक’ डोहाळे लागले आहेत. उद्याोगमंत्री उदय सामंत विश्वस्त असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या आग्रहाखातर एमआयडीसीने अंबरनाथमधील औद्याोगिक पट्ट्यात तीन ते पाच एकरचा भूखंड देण्याचे निश्चित केले आहे. गरजू नाट्यकर्मींना वृद्धापकाळातील आसरा म्हणून वृद्धाश्रम उभारण्यासाठी हा भूखंड देण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा