ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाची कोंडी करण्यास सुरूवात केल्याचे चित्र असतानाच, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्या पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची घोषणा शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमध्ये शहकाटशहाचे राजकारण रंगल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा