सध्या महाराष्ट्रासह देशभरात मीरा रोडमधल्या सरस्वती वैद्य हत्या प्रकरण चर्चेत आहे. मीरारोड भागात मनोज सानेसह लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्यची निर्घृण हत्या करण्यात आली असून मनोज सानेनं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे मीरारोडसह आसपासच्या भागात खळबळ उडाली आहे. मनोज सानेनं हे कृत्य नेमकं का केलं? त्यांच्यात असा काय वाद झाला? यासंदर्भात पोलीस सविस्तर तपास करत असतानाच या प्रकरणाचं थेट दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाशी साम्य असल्याचं बोललं जात आहे. या दोन्ही प्रकरणांमधल्या समान बाबीही चर्चेत आहेत!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा