दिवा-आगासन रस्त्याच्या निकृष्ट काम आणि खड्ड्यामुळे अपघात होऊन गणेश पाले या तरुणाचा मृत्यु झाल्याचा आरोप करत याप्रकरणी रस्त्याचा ठेकेदार व पालिका अभियंत्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. गुरूवारी डावखरे यांच्यासह दिव्यातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन ही मागणी केली. तसेच त्याच्या कुटूंबियांना दहा लाखांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा