बरीच वर्षे सेनेचा धाकटा भाऊ म्हणून राहिलेल्या भाजपने बहमताच्या बळावर राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळविल्यानंतर स्थानिक पातळीवरही सत्तेची पाळेमुळे खोल रुजविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील विकासकामांना एमएमआरडीएच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना नेतृत्वाकडून आडकाठी करण्याचा प्रयत्न केला जात होता. एमएमआरडीएच्या विकासकामांमध्ये दहा टक्के पालिकेच्या सहभागाची अट त्यांच्या पथ्यावर पडत होती. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवडय़ात ही अटच काढून टाकत एमएमआरडीएच्या माध्यमातून या दोन्ही शहरांतील सत्तेच्या चाव्या भाजपकडे ठेवण्याची हुशारी दाखवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा