ठाणे : आपले मुख्यमंत्री सत्तेत येण्याआधी आपल्याला टोलमुक्त ठाण्याचे आश्वासन मिळाले होते, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर येत्या १ ऑक्टोबर २०२३ पासून आपल्याला पुन्हा टोल वाढीला सामोरे जावे लागणार आहे, अशी टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. टोल माफ करण्याचे आमिष दाखवून निवडून आले, मंत्री आणि आता मुख्यमंत्रीही झाले. तरीही ठाणेकरांना दिलेले आश्वासन पूर्ण का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून त्याचबरोबर मनसेकडून उभारण्यात येत असलेल्या टोलविरोधातील जनआंदोलनात सामील होण्याचे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा