कल्याण : समाजवादी पक्षाचे आमदार आणि नेते आबू आझमी यांनी ‘छावा’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची स्तुती करणारे विधान केले आहे. या विधानावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदार आबू आझमी यांच्यावर टीका करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. हाच धागा पकडून मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबतची आमदार आझमी यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर सामायिक करून अगोदर ‘आम्हीच खातो माती…मग त्यांना कशी राहील भीती,’ अशी टीका ट् विटर (एक्स)च्या माध्यमातून केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा