ठाणे : गेल्या काही दिवसांपासून शिळफाटा, कल्याणफाटा, महापे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली. आपल्या सुपूत्राच्या मतदार संघात नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे, तर महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या ? कोंडी कमी करण्याच्यासाठी आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या. पाहिजे तर कोंडी कमी करण्याचे श्रेय तुमच्या पुत्राला घेऊ द्या..पण शिळफाट्याच्या कोंडीचा शिक्का पुसा, असा टोलाही त्यांनी लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा