दिवा
ठाणे महापालिका हद्दीचा एक भाग असलेल्या आणि दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीचे नवे विक्रम गाठणाऱ्या दिवा परिसरातील रहिवाशांना सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. या भागात ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी बरीच जुनी आहे. मात्र, ठाणे शहरात सेवा पुरविताना दमछाक होत असलेले टीएमटी व्यवस्थापन दिव्यात बस सुरू करण्यास फारसे उत्साही नाही. त्यामुळे दिव्यातून ठाणे, कल्याणचा प्रवास करण्यासाठी दिवावासीयांना रेल्वे हाच महत्त्वाचा पर्याय आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अन्य पर्यायच नसल्याने दिव्यात रिक्षा चालकांच्या कारभाराला आव्हानच नाही. या भागात जवळपास दोनशेहून अधिक रिक्षा बेकायदा धावत असल्याची माहिती आहे. त्याकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस ढुंकूनही पाहायला तयार नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा