महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या आदेशानंतर नौपाडा प्रभाग समितीच्या पथकाने ठाणे स्थानक तसेच तलावपाळी परिसरातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली असून या संपुर्ण परिसरात सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही पथके गस्त घालीत असल्यामुळे हे दोन्ही परिसर गुरुवारी फेरिवाले गायब झाल्याचे दिसून आले. या कारवाईच्या निमित्ताने वर्षोनुवर्षे फेरीवाल्यांकडून अडविले जाणारे पदपथ आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा