कल्याण: पतीपासून विभक्त राहत असलेल्या पुण्यातील एका महिले बरोबर बीड येथील एका इसमाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या महिलेला तीन मुले आहेत. इसमाने महिलेला लग्नाचे आमीष दाखविले. अनेक महिने उलटूनही इसम विवाह करण्यास तयार होत नसल्याने, महिलेने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या १८ वर्षाच्या प्रियकराने महिलेला टिटवाळा जवळील रेवती गाव हद्दीतील जंगलात आणून तिचा साथीदारांच्या साहाय्याने निर्घृण खून केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा