आठ वर्षापूर्वी डोंबिवलीत एका रिक्षा चालकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नाडर टोळीची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.नाडर टोळीचा म्होरक्या मणीकंडन नाडर आणि त्याचे सहकारी या हत्येच्या आरोप असलेल्या प्रकरणात अटक होऊन आधारवाडी तुरुंगात होते. त्यावेळी मणीकंडन आणि त्याचे सहकारी आधारवाडी तुरुंगाच्या २० फूट उंच संरक्षित भिंतीवरुन पळून गेले होते. पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आलेली स्वताची मोटार शिताफीने पळून नेण्यात नाडर टोळी यशस्वी झाली होती. कल्याण, डोंबिवली परिसरात काही वर्षापूर्वी नाडर टोळीची दहशत होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा