ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडीकिनारी परिसरात अनधिकृत कचरा आगारामुळे खारफुटी नष्ट होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत येथील कचरा साफ करून खारफुटीचे पुनर्जिवित करण्याची मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून यानिमित्ताने आव्हाड यांची लेक खाडी परिसर बचावासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा