ठाणे : बारामतीत पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करु नका, सुनेत्राताई पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे, असा प्रश्न शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. परंतु ते असे म्हणत असतील तर, मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते. त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असे म्हणायचे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्ठावान असल्याचे शिवतारे यांनी म्हटले असून याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा